शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:55 PM

गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, पडसे, डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, तर लहान मुलांमध्ये ताप तसेच सर्दीचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढल्याचे दिसते.सकाळच्या सुमारास कडाक्याचे ऊन जाणवत असताना दुपारी २ वाजेनंतर आभाळ दाटून येण्याचे तर काही भागांत पावसाचे थेंब पडण्याचे प्रकार घडत आहेत. तासभरानंतर पुन्हा उकाडा निर्माण होऊन सायंकाळपासून गार वारे वाहू लागतात. या विचित्र वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल