शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी उजव्या कालव्याच्या प्रलंबित कामाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:28 IST

सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णयशेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावल्यासंदर्भात या कालव्याच्या लाभक्षेत्रातील वीस गावांच्या शेतकर्यांची सोमवारी धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.याच बैठकीत शेतकर्यांसमोर हरणबारी उजव्या कालव्याच्या कामाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करून प्रत्यक्ष काम आॅक्टोबर अखेरपर्यंत सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी सबंधित यंत्रणांना दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ.सुभाष भामरे यांनी सिंचन प्रकल्प प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन बागलाण वासियांना दिलेले होते.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत बागलाण तालुक्यातील तळवाडे एक्सप्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक 8,सटाणा शहरासाठी 55 कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना यापूर्वीच मार्गी लावली आहेत.मात्र हरणबारी उजव्या कालव्याला आघाडी सरकारने हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारल्याने या कालव्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात डॉ.भामरे यांनी हरणबारी उजव्या कालव्यासाठी वाघंबा व साल्हेर वळणयोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता करून उजवा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा खोडून काढत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर या कालव्यासंदर्भात पाठपुरावा करून हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण