शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

हरणबारी उजव्या कालव्याच्या प्रलंबित कामाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:28 IST

सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णयशेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

सटाणा:आघाडी शासनाने मापदंडात बसत नाही म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून लालिफतीत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्यासाठी पूरपाण्या व्यतिरिक्त 38 दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरिक्षत केला असून येत्या आॅक्टोबर मिहन्यानंतर हरणबारी उजव्या कालव्याचे रखडलेले काम सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले.यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावल्यासंदर्भात या कालव्याच्या लाभक्षेत्रातील वीस गावांच्या शेतकर्यांची सोमवारी धुळ्याचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.याच बैठकीत शेतकर्यांसमोर हरणबारी उजव्या कालव्याच्या कामाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करून प्रत्यक्ष काम आॅक्टोबर अखेरपर्यंत सुरु करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी सबंधित यंत्रणांना दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ.सुभाष भामरे यांनी सिंचन प्रकल्प प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन बागलाण वासियांना दिलेले होते.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत बागलाण तालुक्यातील तळवाडे एक्सप्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक 8,सटाणा शहरासाठी 55 कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना यापूर्वीच मार्गी लावली आहेत.मात्र हरणबारी उजव्या कालव्याला आघाडी सरकारने हा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारल्याने या कालव्यासाठी डॉ.सुभाष भामरे यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात डॉ.भामरे यांनी हरणबारी उजव्या कालव्यासाठी वाघंबा व साल्हेर वळणयोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता करून उजवा कालवा शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा खोडून काढत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर या कालव्यासंदर्भात पाठपुरावा करून हरणबारी उजव्या कालव्याचे काम मार्गी लावले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण