शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘मनविसे’कडून घेराव : नाशिक आयटीआय येथे ‘आयसीटीएसएम’ परिक्षेत गोंधळा; ९५ टक्के विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:51 IST

उपसंचालक सूर्यवंशी यांनी सदर बाबीची  दखल घेत, १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना  ८ दिवस प्रशिक्षण देऊन नंतर परीक्षा घेण्यात येईल व या परीक्षेसाठी लागणारी फी संदर्भात वरिष्ठ अधिका-र्यांशी चर्चा करून ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

ठळक मुद्दे९५ टक्के विद्यार्थी नापास १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा

नाशिक : आयसीटीएसएमच्या लेखी व गणित विषयाच्या पेपरला ऐनवेळी बदल करुन दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. कुठलीही सुचना न देता परीक्षा ऐनवेळी घेतली गेली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊन सुमारे ९५ टक्के विद्यार्थी नापास झाले. याप्रकरणी प्रशासन दोषी असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानास कारणीभूत असल्याचा आरोप ‘मनविसे’कडून करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयटीआय उपसंचालक सुर्यवंशी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात ठिय्या देऊन घेराव घातला. परीक्षा ओएमआर पध्दतीने पुन्हा विनामुल्य घेतली जावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आय.सी.टी.एस.एम.व्यवसायाच्या परीक्षेत झालेला गोंधळा बाबत मनविसे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानी बाबत निर्दशनास आणून दिले. यावेळी उपसंचालक सूर्यवंशी यांनी सदर बाबीची  दखल घेत, १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना  ८ दिवस प्रशिक्षण देऊन नंतर परीक्षा घेण्यात येईल व या परीक्षेसाठी लागणारी फी संदर्भात वरिष्ठ अधिका-र्यांशी चर्चा करून ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष दिपक चव्हाण ,जिल्हा सरचिटणीस शशी चौधरी, जिल्हा सरचिटणीस गणेश मंडलिक, एजाज शेख, सौरभ सोनवणे , नितीन धानापुने, सागर निगळ आदि पदाधिकारी उपस्थित होते .

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेज