शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी खुशखबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 01:13 IST

मुंबई, ठाणे आणि नाशिकला दररोज ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मनमाड - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या २० बोगीपैकी १० बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. दोन बोगी मासिक पासधारकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ बोगी नाशिकरोडला उघडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह चाकरमान्यांची मागणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देदहा बोगी सर्वसाधारण : दोन बोगी मासिक पासधारकांसाठी

मनमाड : मुंबई, ठाणे आणि नाशिकला दररोज ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मनमाड - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या २० बोगीपैकी १० बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. दोन बोगी मासिक पासधारकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ बोगी नाशिकरोडला उघडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह चाकरमान्यांची मागणी पूर्ण झाली आहे.

 

मासिक पासधारकांकरिता पंचवटी एक्स्प्रेसच्या डी ७ आणि डी ८ या बोगी असून पासधारकांसाठी राखीव आहेत. याशिवाय डी - ९ ते डी - १८ या बोगी जनरल आहेत. पंचवटीप्रमाणे उपयुक्त तपोवन, नंदीग्राम, राज्यराणी या गाड्यांसाठी शनिवार, १२ मार्चपासून रिझर्वेशनऐवजी जनरल तिकीट देणे रेल्वेने सुरू केले. मात्र, या गाड्या मुंबईला जाताना जनरल झाल्या आहेत. मुंबईहून परतताना रिझर्वेशनचे तिकीट काढावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. इगतपुरी - भुसावळ मेमू लोकल सुरू झाली आहे. नाशिक - कल्याण लोकल सुरू करण्याची चाचणी लवकरच होणार आहे. २९ जून २०२२ पासून लांबपल्ल्याच्या १६५ गाड्या पूर्वीप्रमाणे जनरल होणार आहेत. त्यासाठी लसीकरण सक्तीचे राहील. वैद्यकीय कारणांमुळे ज्या प्रवाशांनी लस घेतली नाही, त्यांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. १८ वर्षांखालील युवा वर्गाला ओळखपत्र प्रवासादरम्यान जवळ ठेवावे लागणार आहे. ज्या गाड्यांचे डबे जनरल करण्यात आले आहेत, त्यातूनच तिकीटधारकांना जनरल प्रवास करता येईल.

कोट....

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा चाकारमान्यांना तसेच सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पंचवटी एक्स्प्रेसप्रमाणेच चाकरमान्यांची जीवनदायिनी गोदावरी एक्स्प्रेसदेखील रेल्वे प्रशासनाने सुरू करावी.

- नरेंद्र खैरे, सदस्य, प्रवासी संघटना

कोट...            

मुंबईला जाण्यासाठी आजही पंचवटी एक्स्प्रेसशिवाय सर्वाधिक सोयीची अन्य रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे ही रेल्वे उपलब्ध न झाल्यास प्रवाशांचे हाल होतात. सध्या तर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा विस्कळीत असून त्यामुळे रेल्वे हा एकमेव आधार आहे.

- श्याम दराडे, प्रवासी

 

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे