शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बेदरकारपणे बस चालविल्याने चार प्रवासी जखमी ; चालकाविरोधात  गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 20:26 IST

नाशिक शहरातील बसचालकांच्या बेदरकारपणामुळे  रस्त्यावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवासा क रावा लागत असतान बुधवारी (दि.१८) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बसचालकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिष्काळजीपणे बस चालविल्याने चार प्रवासी जखमी गतीरोधकावरून बस आदळल्याने प्रवाशांना दुखापत सरकारवाडा पोलीस ठाण्याच चालका विरोधात गुन्हा

नाशिक : शहरातील बसचालकांच्या बेदरकारपणामुळे  रस्त्यावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवासा क रावा लागत असतान बुधवारी (दि.१८) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बसचालकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरीलिंरोड परिसरातील कालिकानगरचे किशोर भगवान राणभरे यांनी बस चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. ते मुंबई- आग्रा रोड जिल्हाधिकारी कार्यालय येथून जात असताना संशयित आरोपी बसचालक संदीप रघुनाथ वाबळे (५१) याने त्याच्या ताब्यातील बस क्रमांक एमएच १५ ए के ८०२६ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने भरधाव वेगाने चालवित जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गतिरोधकावर आदळली. त्यामुळे बसमधील प्रवासी अनिल फारनसिंग यादव, पूजा कारभारी पगारे, साधना विजय मोहिते, कोमल संतोष मोहिते आदी प्रवाशांच्या डोक्याला मणक्याला, खांद्याला व हातापायाला मुक्का मार लागला म्हणून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकBus DriverबसचालकPoliceपोलिस