शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्याने घरांना घातला वेढा; सायखेडा गोदाकाठतील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 16:56 IST

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता.

नाशिक- गेल्या चार दिवसापासून संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदाकाठच्या रहिवाशांच्या घरांना पाण्याने वेढा घातला असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून अजूनही पूर परिस्थिती वाढल्यास आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली आहे. 

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. मात्र गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदी काठावरील रहिवाशांच्या घरांपरिसरात पाण्याने वेढा घातल्याने 200 रहिवासांना मंगल कार्यालय व शाळांमध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. 

यापुढे पूर परिस्थिती अजून उद्भभवल्यास याकरता आपत्ती व्यवस्थापन विभाग व महसूल विभाग  सज्ज आहे. तरी सायखेडा व चांदोरी या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी सावधान गिरी बाळगावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात येत असून घरोघरी जाऊन नागरिकांना स्थलांतर होण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकfloodपूरRainपाऊस