शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार ६ हजार रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:02 IST

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ हजार रुपये करण्यात आली आहे.  

ठळक मुद्देराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलप्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच सहा हजार रुपयांची वाढकिमान 40 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

नाशिक : शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ हजार रुपये करण्यात आली आहे.  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून ४ हप्त्यांमध्ये देण्यात येत होती. परंतु यापुढे ही रक्कम एकाच हप्त्यात देण्याचा निर्णयही या दुरुस्तीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तसेच या दुरुस्तीच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचे काही निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार घेण्यात येणाºया शिष्यवृत्ती परीक्षेत शैक्षणिक पात्रता परीक्षा (स्कॉलेस्टिक अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट)व मानसिक अ‍ॅबिलिटी टेस्ट (मेंटल अ‍ॅबिलिटी टेस्ट) मिळून  विद्यार्थ्यांना खुल्या गटासाठी किमान ४० टक्के व अनुसूचित जाती व जमातीसाठी ३२ टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. त्यामुळे यापूर्वीची प्रत्येक विषयात ४० टक्के गुण मिळविण्याची अट आता रद्दबातल झाली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक नियमांबाबत राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांना सूचना निर्गमित करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीNashikनाशिकEducationशिक्षणStudentविद्यार्थी