शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांनी संघटित होऊन तंत्रज्ञानाची वाट धरावी : विलास शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:15 AM

स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय ...

स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय भूमिकेकडे लक्ष वेधले.

प्रत्येक राज्यातील भौगोलिकता वेगळी असून, पारंपरिक पिकांची स्थितीही निराळी आहे. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण पट्ट्यातील शेतकऱ्यांची भूमिका वेगळी आहे आणि प्रत्येकाची भूमिका राजकीय तऱ्हेने ठरत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

गेल्या पन्नास वरिष्ठ बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्यास ब्रेक मिळणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च धरून शेतमालास दाम मिळण्याची गरज असल्याचे सांगून शरद जोशी हे मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे एकमेव नेते होते. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यास ताकद देताना गुंतवणूक सरकारने करावी. मात्र, सरकारी धोरणानुसार शेती भांडवलदारांकडे गेल्यास शेतकरी नागवला जाईल, अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली.

शाश्वत व्यवस्था नसल्याने आपली व्यवस्था आपणच उभी करण्याची गरज आहे, तरच जगाच्या बाजारपेठेत सिध्द होऊ.

त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची वाट धरावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी नामको बँकेचे संचालक अविनाश गोठी उपस्थित होते.

मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

छायाचित्र आर फोटोवर

===Photopath===

130521\13nsk_43_13052021_13.jpg

===Caption===

विलास शिंदे