शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाजार समित्या बंदमुळे शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:39 IST

जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीला आला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्री करत आहे .

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा कांदा चाळीत गुदमरतोय, तर व्यापाऱ्यांचा कांदा खातोय भाव

जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीलाआला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्री करत आहे .शासनाने सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे परतीच्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. आणि पुन्हा आता कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात राहावेयासाठी केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंंध घातले असले तरी याचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असुन कांदा लागवडीपासुन विचार केल्यास कांद्याला जवळपास वर्षभराचा कालावधी होत असून कांदा सडण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे ,त्यातच बाजार समित्या बंद झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच गुदमरत असून त्याचा फायदा मात्र व्यापारी वर्गाला होत आहे, कारण सध्या बाजारांमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला, साठवुण ठेवलेला कांदा बाजारपेठेत जात असल्याने व्यापाऱ्यांच्या मालाला भाव भेटत आहे तर शेतकऱ्यांचा कांदा हा चाळीतच गुदमरून सडत आहे.दिवसेंदिवस कांदा खराब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची चाळणी करून खराब कांदा बाहेर काढला आहेत त्यामुळे चाळणी केलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना लवकर कांदा विकावा लागणार आहे परंतु बाजार समित्या बंद असल्याने ऐन सणासुदीला बाजार समित्या बंद झाल्याने शेतकऱ्यांना भांडवलाच्या चिंते बरोबरच रब्बी पिके उभी करण्यासाठी भांडवलाची चिंता भेडसावत आहे. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी