शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

पीकविम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:08 PM

येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात नाराजी । संबंधित विभागाने लक्ष घालण्याची मागणी

मानोरी : येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.ज्या शेतकºयांनी पीकविमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळाली आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी विमा काढलेला आहे अशा शेतकºयांना कंपन्यांकडून हातात एक रु पयादेखील मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकºयांनी मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. त्यात मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून वाचवलेल्या पिकावर अवकाळी पावसाने घाला घातला. त्यामुळे शेतकºयांचा हजारो रु पयांचा खर्च पाण्यात गेला. शासनाकडून भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र विमा कंपनीकडून मात्र, विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान, पीकविमा कंपन्यांकडून शेतकरी हिताचासाठी कोनतेही पाऊल उचलले जात नसून, आगामी काळात पीकविमा काढावा की नाही, असा प्रश्नही शेतकरी एकमेकांना विचारताना दिसत आहेत. तर शासनाच्या संबंधित विभागाने पीकविमा काढणाºया कंपनींवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून,लवकरच भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दोन वर्षांपासून रुपयाही पदरी नाहीयेवला तालुक्यात २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने मका पीक पाण्याअभावी वाया गेले होते. तेव्हाही अनेक शेतकºयांनी पीकविमा काढला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे प्रचंड नुकसान केले. शेतकºयांनी विमा उतरवलेला असतानाही पीकविमा कंपन्यांकडून दोन वर्षांपासून शेतकºयांच्या पदरी एक रुपयाही पडला नाही.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा