शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

Video - कांद्याला हमीभाव देण्यासाठी कळवणमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 16:41 IST

कांदाच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदार यांनी कळवण तालुक्यात पाय ठेवू नये असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.

ठळक मुद्देकांदाच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदार यांनी कळवण तालुक्यात पाय ठेवू नये असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी कळवण एस टी बस स्थानकाजवळ तासभर रास्ता रोको आंदोलन केले आहे.

कळवण (नाशिक) - कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदार यांनी कळवण तालुक्यात पाय ठेवू नये असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी कळवण एस टी बस स्थानकाजवळ तासभर रास्ता रोको आंदोलन केले आहे.

मुख्यमंत्री 2 डिसेंबर रोजी नांदूरी येथे महाआरोग्य शिबिरास येत असल्याने कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा संतप्त शेतकरी बांधवांनी दिला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयातील पायरीवर ठिय्या आंदोलन करुन शेतकरी बांधवांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कांदाला हमीभाव द्यावा व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी केली.

तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रविंद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, मोहन जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, विलास रौदळ उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकonionकांदा