शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात घसरण; बळीराजा चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:32 IST

दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम वाया : खर्चही निघत नसल्याने हवालदिल

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्गाचा रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेला. भाजीपाल्यापासून ते द्राक्षे पिकापर्यंत कोणत्याही पिकाला योग्य हमीभाव या काळात नभेटल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जवळ ठेवलेले सर्व भांडवल खर्च करूनही शेतकरीवर्गाच्या हातात काहीच मोबदला भेटला नाही. शेतीच्या भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत बळीराजा सापडला.जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला प्रत्येक हंगामात अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. कोरोनाकाळात नगदी पैसा मिळविण्यासाठी शेतकरीवर्गानेआपला साठविलेला उन्हाळा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आणल्यानंतर मात्र कवडीमोल भावाने कांदा विकताना शेतकरीवर्गाच्या डोळ्यात अश्रू आले.कांदा लिलावाचे कामकाज तीन दिवस बंदलासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २१ आॅगस्ट रोजी शुक्रवारी महाराष्टÑ राज्य बाजार समिती संघ लि., पुणे यांच्याकडील पत्रानुसार महाराष्टÑातील सर्व बाजार समित्यांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. कांदा, धान्य भुसार, डाळिंब, भाजीपाला व टमाटा या शेतीमालाचे लिलाव बंद राहाणार आहेत, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. शनिवारी (दि. २२) श्री गणेश चतुर्थी असल्याने कांदा व धान्य भुसार शेतमालाचे लिलाव बंद राहातील तर रविवारी साप्ताहिक सुट्टी राहील.

टॅग्स :NashikनाशिकonionकांदाFarmerशेतकरी