शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

पाण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हटवले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 5:04 PM

श्रीरामपूर : शिवगंगा नदीपात्रातील बंधाऱ्याने सुटणार पाणीप्रश्न

ठळक मुद्दे गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती

देवळा : आपल्या गावाचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी गावातील भाऊबंदकी, गटतटाचे राजकारण दूर ठेवत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येउन स्वयंस्फूर्तीने नदीतील २ कि.मी.वरील अतिक्र मणे दूर करून तालुक्यातील श्रीरामपूर (वाखारवाडी) येथील ग्रामस्थांनी आदर्श घडविला आहे.देवळा तालुक्यातील श्रीरामपूर हे सततच्या दुष्काळाने होरपळलेले गाव. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींनी तळ गाठलेला. तीव्र पाणीटंचाईमुळे गावातील त्रस्त झालेले ग्रामस्थ. यामुळे गावात शासकीय टँकरने नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अशी परिस्थिती असतांना गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती. कामास हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर नदीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण झालेले असल्यामुळे बंधारा बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गांवकरी देखील विचारात पडले. परंतु हे अतिक्र मण काढणे एवढे सोपे नव्हते. वाखारी गावाची शीव ते मालेगाव रोड पर्यंत दोन ते अडीच कि.मी लांबीच्या नदीकाठावर दोन्ही बाजूंनी ५० ते ६० शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केल्यामुळे नदीपात्र खूप अरूंद झाले होते. हया पात्रातूनच शिवारातील शेतक-यांचा येण्याजाण्याचा रस्ता होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते नदीतील अतिक्र मण काढण्याचा ठराव केला व शासनाकडे तशी मागणी केली. शासनाने याची दखल घेउन जेसीबी यंत्रणा मदतीसाठी दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते शासकीय नियमाप्रमाणे नदीतील अतिक्र मण काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण