शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एकलव्य आदिवासी वस्तीवर पोहचला टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:53 PM

उमराणे : गाव व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आल्याचे वास्तव वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केले होते.

उमराणे : गाव व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आल्याचे वास्तव वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचायतच्या स्वमालकीच्या ट्रक्टरवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु केल्याने या वस्तींवरील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. उमराणे गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी पाणीपुरवठा करणार्या परसुल धरणातील पाणी गेल्या एक मिहन्यापासून आटल्याने गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांवर होणारा पाणीपुरवठा पुर्णत: विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत गावासाठी परसुल धरणातील मृत साठ्यातील साठवणुक केलेले तसेच प्रशासनाकडुन रामेश्वर धरणातुन व महालपाटणे येथील अधिग्रहित केलेल्या विहिरीतुन तिन ट्करद्वारे पाणी साठवून तब्बल दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत असतानाच मात्र वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावास्तव चित्र निर्माण झाले आहे.शिवाय वाड्यावस्त्यांवरील कुपनलीका बंद पडल्या असुन पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभातील पाणी आटल्याने तेथील परिस्थीतीत भयानक झाली आहे. प्रशासनाने येथील पाणीटंचाई दुर करण्यासाठी टॅकरची संख्या वाढवुन पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांसह महिलांनी केली होती. तालुका प्रशासनाकडुन सदर मागणीचा विचार सुरु आहे. परंतु स्थानिक परिस्थिती गंभीर असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या वृत्ताची दखल घेऊन स्वमालकीच्या टॅक्टरवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांसह महिलांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Waterपाणी