शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

प्रदर्शनात पर्यावरणपूरक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:47 AM

सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे.

नाशिक : सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे. प्रगत देशात आता पुन्हा नैसर्गिक साधने वापरून घरे निर्माण केली जातात.आपल्या देशातील एकूण वातावरण पाहून आपण सुद्धा पूर्वीप्रमाणे नैसर्गिक साधने वापरणे गरजेचे आहे. हाच मुख्य संदेश देत बांबू अर्थात ग्रीन स्टिलचा योग्य वापर केला तर मजबूत असे बांधकाम होतेच. याशिवाय निसर्गाला कोणताही धोका पोहोचवत नाही, असा संदेश एक्स्क्लेम २०१९ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दिला आहे, तर आगामी काळात बांबू आणि इतर नैसर्गिक साहित्य वापरण्याचा सल्ला इतरांना देण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इनव्हारमेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर अर्थात ‘आयडिया कॉलेज’ नाशिकमध्ये कार्यरत आहे. दरवर्षी कॉलेजकडून ‘एक्सक्लेम’ हे प्रदर्शन भरविण्यात येते. कुसुमाग्रज स्मारकात नुकत्याच पार पडलेल्या या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, अशोका बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक सतीश पारख, कुसुमाग्रज स्मारकाचे अ‍ॅड. विलास लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पारख यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.  जगात बांधकाम व्यवसायात होणारे बदल आणि नवीन आव्हाने यावर मार्गदर्शन केले, तर सकाळच्या सत्रात वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानenvironmentवातावरण