शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाळू उपशामुळे पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 2:25 PM

नामपूर/शरद नेरकर : नामपूर येथील मोसम नदी पात्रात गेल्या अनेक वर्षापासून सर्रासपणे वाळू उपसा होत आहे.

नामपूर/शरद नेरकर : नामपूर येथील मोसम नदी पात्रात गेल्या अनेक वर्षापासून सर्रासपणे वाळू उपसा होत आहे. वाळू चोरटे दिवसाढवळ्या वाळू उपसा करीत असल्यामुळे मोसम नदीवर नामपूर-साक्र ी रस्त्यावर १९७३ सालात उभारण्यात आलेल्या पूलाचा पाया उघडा पडला असल्यामुळे कधीही पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून एकेकाळचे पाण्यासाठीचे सुखसमृध्द नामपूर गाव आता भग्नतेकडे वाटचाल करीत असून गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे, महिन्यातून दोनदा नळांना पाणी येते. आजूबाजूला शेतविहीरी आटल्या आहेत.पाणबिाणी ही फक्त वाळूउपशामुळेच निर्माण झाली आहे. ग्रामसभेत वाळूउपशावर बंदीचा ठराव झालेला असतांना खुलेआम वाळू वाहतूक सुरु आहे. येथील मोसम नदी पात्रातून ब्रिटिशकालिन मोठा बंधारा ते नकट्या बंधारा येथून वाळू माफियांकडून वाळू बंदी असताना देखील गाढवावरून वाळू उपसा होत असल्याने नैसर्गिक संपत्तीचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने नदीपात्रात वाळू शिल्लक राहिली नाही. या ठिकाणी फक्त दगड गोटे शिल्लक राहिले आहेत. यामुळे परिसरातील विहिरीनि तळ गाठला आहे. वाळू नसल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी जमिनीची पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे दरवर्षी नामपूरकरांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने दखल घ्यावी व वाळू चोरट्यांवर कारवाईची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पंचाळ,रविन्द्र देसले आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक