शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलिसांअभावी खेडगाव येथे मृतदेह पाच तास पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:59 IST

लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली.

खेडगाव/वणी : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली.शुक्र वार दिनांक २६ रोजी दुपारी खेडगाव वडनेर रस्त्यावरील आवारे वस्तीजवळ एका पादचाऱ्याला खेडगाव कडून वडाळीभोई कडे जाणाºया ट्रकने चिरडले. या अपघातात तो जागीच गतप्राण झाला. ही घटना तेथील शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळविली तसेच पळून जाणाºया ट्रक चालकास ट्रकसह पकडून ठेवले. खेडगाव येथील दोन कर्मचारी सिन्नर येथे बंदोबस्तासाठी गेले होते तर पोलीस हवालदार खताळ यांना वणी पोलीस स्टेशनला ड्युटी असल्यामुळे पंचनामा करायला पोलीस यंत्रणा उपलब्ध न झाल्याने तब्बल पाच तास मृतदेह रस्त्यावरच पडून होता. पाच वाजेच्या सुमारास हवालदार खताळ हे घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी आरोग्य केंद्रात पाठविला. मृताच्या खिशात असलेल्या आधारकार्डावरून सदर गृहस्थ जळगाव जिल्ह्यातील असून त्याचे नाव भीमा रामा वंजारी आहे. त्यांचे वय सुमारे ६५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चालकासह तो ट्रक पोलीस स्टेशनला नेला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूElectionनिवडणूक