शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडे बाजारात उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:13 PM

पाटोदा : येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडला असून, त्याचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. दुष्काळाचा परिणाम पाटोदा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही दिसून आला. सोमवारी येथील आठवडे बाजार असूनही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याने अत्यल्प दरात शेतकरीवर्गाला भाजीपाला विकावा लागला.

पाटोदा : येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडला असून, त्याचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. दुष्काळाचा परिणाम पाटोदा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही दिसून आला. सोमवारी येथील आठवडे बाजार असूनही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याने अत्यल्प दरात शेतकरीवर्गाला भाजीपाला विकावा लागला.गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्यात जमा आहे. येथील आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. परिसरातील ठाणगाव, पिंपरी, कानडी, शिरसगाव, लौकी दहेगाव, वळदगाव येथील शेतकरी तसेच शेतमजूर, बाजारासाठी येत असतात; परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतात कामे नसल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजूर आर्थिक कोंडीत सापडले आहेत.आठवडे बाजारात बटाटे १२ ते १५ रु पये किलो, कोबी ५ रु पये किलो, फ्लॉवर १० रु पये किलो, वांगे २० रु पये किलो, या भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून आले तर दोडका, गिलके, वाल, गवार प्रत्येकी ४० रु पये किलोप्रमाणे विक्र ी होत होती.