शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

वैचारिक मतभेदामुळे आपल्या संस्कृतीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:13 AM

समाजातील वाढलेल्या भेदभावामुळे देशाची प्रगती होत नसून आपापसातील वैचारिक मतभेदांमुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो असल्याचे, तसेच तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे,

गंगापूर : समाजातील वाढलेल्या भेदभावामुळे देशाची प्रगती होत नसून आपापसातील वैचारिक मतभेदांमुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो असल्याचे, तसेच तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे, असे प्रतिपादन वांबोरी महानुभाव आश्रमाचे आचार्य ऋषीराजबाबा शास्त्री यांनी केले. गिरणारे येथे एकमुखी दत्तमंदिरात सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शास्त्रीजी म्हणाले, नाशिक ही तीर्थांची भूमी असून, या भूमीत भगवान चक्र धर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन अशी अनेक तीर्थक्षेत्रे आहे. सद्यस्थितीतील अशांतता बघता तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे, असे यांनी सांगितले.  महंत चक्रपाणीबाबा यांनी आचार्य शास्त्री यांचे स्वागत केले. पूजा-अर्चा, देवदर्शनविधी यावेळी पार पडला. यावेळी सात्विक मुनी, दयाळ मुनी, श्रीधरानंद सुकेनेकर, श्यामसुंदर कोठी, विश्वनाथ कोठी, दत्तू थेटे, नारायण उगले, राजू लभडे, चंद्रकांत खोसकर, योगेश तिदमे, अमोल थेटे, कृष्णा गायकर, दीपक थेटे, गणपत नवले, योगेश थेटे, सुनील थेटे, भीमा करवंदे यांसह भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक