शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 6:21 PM

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे.

ठळक मुद्देकृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत नोंदणीसाठी रीघ

खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी भरपूर अनुदान मिळत असल्याने शेतकºयांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाने पोर्टल सुरू केले आहे. मात्र हे पोर्टलच व्यवस्थित कार्यान्वीत न झाल्याने शेतकºयांची नोंदणी प्रक्रि या ठप्प झाली आहे. त्यातच शालेय विद्यार्थी आणि इतर योजनांची आॅनलाईन कामकाजाही लोड सीएससी सेंटर आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आहे. त्यातच कृषी विभागाची साईट अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने सेंटर चालक वैतागलेले आहेत.सरकारने शेतकºयांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण योजना सुरू केल्यापासून अनेकवेळा पोर्टलच्या कनेक्टिव्हिटीत अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने आम्ही सर्व केंद्र चालक अक्षरश: हैराण झालो आहोत. सेंटरवर / ग्रामपंचायतीमध्ये शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सद्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पाशर््वभुमीवर संबंधित विभागाने याची दखल घेऊन ही अडचण लवकर दूर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.- विशाल घोटेकर, सीएससी केंद्र संचालक, खेडलेझुंगे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आॅनलाईन भरण्यासाठीची पध्दत शासनाकडुन खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु त्यासाठी जी काही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ती अत्यंत कुचकामी आहे. आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिवस-दिवस सीएससी सेंटरवर, ग्रामपंचायतीमध्ये बसुनही अर्ज आॅनलाईन होत नसल्याने शेतकरी त्रस्त होत आहे. कोरोनाची महामारी व सद्या पडत असलेल्या सततच्या पाऊसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना ही शेतकरी हिताच्या योजनाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते ही निश्चित खेदाची आणि चिंताजनक बाब आहे.- रामदास गोरडे, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार