शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

सवलतीपासून वंचित : नाशिक ‘एस.टी’ला साठी गाठलेल्या प्रवाशांचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 5:09 PM

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले असून शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ असून ज्येष्ठांना प्रवासाच्या दरात सवलत दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयाचा पूरावा दाखविल्यानंतरही प्रवासादरम्यान बसच्या वाहकाकडून प्रवासखर्चात सूट मिळत नाही

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ज्येष्ठ नागरिकांचे वावडे असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे वय आता शासनाने साठ वर्षे केले असले तरी अद्याप महामंडळाच्या नाशिक विभागात धावणाऱ्या बसेसमध्ये वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या प्रवाशांना प्रवासभाड्यात कुठलीही सूट दिली जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले असून शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ असून ज्येष्ठांना प्रवासाच्या दरात सवलत दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयाचा पूरावा दाखविल्यानंतरही प्रवासादरम्यान बसच्या वाहकाकडून प्रवासखर्चात सूट मिळत नाही, याउलट साठी पुर्ण केलेल्या किंवा गाठलेल्या नागरिकांना प्रवासात सूट देण्याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तालुका पातळीवर किंवा शहराबाहेर प्रवास करताना ज्येष्ठांना प्रवासखर्चात सवलत दिली जात नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वयाची साठी पुर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळाल्याचे शासनाकडून सांगितले जात असले तरी ज्येष्ठांच्या सवलती मिळविण्यासाठी त्यांना ६५ वर्षे पूर्ण करावी लागणार असल्याची परिस्थिती आहे. एकूणच शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाºया एस.टी भाड्यामधील सवलतीला मुकावे लागत आहे. त्यामुळे वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या व्यक्तींना महामंडळाने प्रवासभाड्यात सूट देण्याची मागणी वयाची साठी पुर्ण केलेल्या व साठी गाठलेल्या नागरिकांनी केली आहे.महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत लक्ष घालून शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तत्काळ परिपत्रक जाहीर क रुन बसवाहकांना वयाची साठी पुर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रवास खर्चाची सवलतीचा लाभ देण्याचे आदेशा द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाने या समस्येबाबत विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळNashikनाशिक