शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नार-पारला चालना देण्याची मागणी

By admin | Updated: February 17, 2016 23:08 IST

मालेगाव : राष्ट्रीय नद्याजोड योजना

मालेगाव : गिरणा व गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय नद्याजोड योजनेत नार-पार प्रकल्पाला चालना द्यावी व महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी चणकापूर पाणीसंघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.१५७ टीएमसी पाण्यामधून ३० टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात व ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविता येऊ शकते. तरी आता गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढे उभारून आपले हक्काचे पाणी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभारावे अन्यथा पाण्यावरून कसमादे विरुद्ध खान्देश व गोदावरी खोरे विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष अटळ आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र डॉ. माधवराव चितळेंच्या अहवालानुसार नदीजोड प्रकल्पाला चालना द्यावी. ही योजना प्रचंड मोठी व खर्चिक असून, मोठा कालावधी त्यास लागणार आहे. मात्र आता गुजरातकडे जाणारे पाणी पूर्वेकडे कळविण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी कसमादे परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे.