शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जुन्या पुलाचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 12:08 AM

निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.

ठळक मुद्देउष्म्याच्या तडाख्याने नागरिक हैराण

निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे. जवळजवळ दोन ते अडीच महिन्यांपूर्वी या पुलाच्या लोखंडी कठड्याला वाहनाने धडक दिल्याने पुलाच्या सुरुवातीला असलेले लोखंडी कठडे तुटले होते. या तुटलेल्या कठड्याचे संरक्षण व्हावे व वाहने तुटलेल्या कठड्याशेजारून सुरक्षितपणे जावी म्हणून या तुटलेल्या लोखंडी कठड्याच्या शेजारी निफाड पोलीस ठाण्याचे दोन बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहे. मात्र रात्रीच्या सुमारास नाशिक बाजूकडून वेगाने येणाऱ्या वाहनांच्या वाहन चालकांना सदर लावलेले बॅरिकेट्स लक्षात येत नाही. त्यामुळे याठिकाणी वाहन चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनावधानाने या बॅरिकेट्सला वाहनांची धडक बसून मोठा अपघात होऊन वाहन नदीत पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर लोखंडी कठडे तातडीने बसवण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.

उष्म्याच्या तडाख्याने नागरिक हैराणनिफाड : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झाले आहेत.सकाळी ९ पासूनच उन्हाची तीव्रता वाढायला लागते त्यानंतर दुपारी तर सूर्यनारायण अक्षरशः भाजून काढीत आहे. त्यामुळे नागरिक या उष्म्याने हैराण झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने नागरिक जरी घरात असले तरी जे नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडतात तसेच शेतात, इमारत बांधकाम व कांदा मार्केट इतर ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना उन्हाच्या या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत