शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
5
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
6
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
7
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
8
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
9
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
10
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
11
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
12
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
13
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
14
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
15
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
16
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
17
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
18
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
19
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
20
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

राजापूर परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 6:04 PM

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळा हा कोरडाच गेला आहे, त्यामुळे येणाºया काळात सर्वांना दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज हा समाधान कारक पाऊस पडेल असा होता. या आशेवर बळीराजाने खरीपाची पेरणी केली. कपाशी, बाजरी, भूईमूग,सोयाबीन ,मका, या खिरपाची पेरणी केली होती. राजापूर व पूवेंकडील भाग हा पांढºया सान्याचा भाग म्हणून ओळखला जातो. कपाशी, मका बाजरी या पिंकाची पावसाअभावी वाढ न झाल्याने बळीराजावर जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अजून असा-तसा एक महिना जनावरांना शेतातील बांधाला असलेले गवत आहे.शेतकºयांनी उधारीतून घेतलेली बियाणे व खतांचे पैसे फेडताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीपाची संपूर्ण पिके गेलेली आहे, उत्पादन राजापूर येथील शेतकºयांना काहीच निघणार नाही. यामूळे बळीराजाला आपला उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशूधन कसे पाळावेत व त्यांना चारा व पाणी कूठून आणावे या भितीने शेतकरी कवडीमोल भावात आपले पशूधन विकत आहे. शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न हे निसर्गाने हिरावून घेतले आहे. राजापूर येथील विहीरी व बंधारे कोरड्या ठाक आहेत. संपूर्ण पावसाळा गेला तरीही राजापूर येथे वाडया, वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू आहे. त्यामुळे शासनाने राजापूर व परिसरातील पूवेंकडील भागात दूष्काळ जाहीर करून दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी राजापूर व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.