शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:20 AM

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देरात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.सध्या आठ दिवस रात्रीची शेतपंपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस दिवसा दिली जाते; परंतु दिवसा आठ दिवस शेतीपंपासाठी देणाऱ्या विजेचा खेळखंडोबाच, होतो. कारण दहा ते पंधरा मिनिटाला वीज जात असते.रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी द्यायचे म्हटले तर अनेक शेतकऱ्यांच्या घरी पुरुष माणूस नसतो, तर बरेच ठिकाणी रात्रीच्या वेळेला मोटार चालू करायला गेले असता तेथे शॉक लागून मृत्यूच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी पहाटेच्यावेळी अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यायला हवी. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे.अनेक ठिकाणी रोहित्राच्या क्षमतेपेक्षा जादा दाब रोहित्रावर असतो. त्यामुळे अनेक वेळा फ्यूज जाणे, डीओ जाणे असे प्रकार घडतात. फ्यूज किंवा डीओ बसवत असताना यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना विजेचा धक्का बसलेला आहे? बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे? ? त्यामुळे महावितरणने शेती पंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे?सध्या आठ दिवस दिवसा शेतीपांपासाठी वीज दिली जाते, तर आठ दिवस रात्रीची असते. रात्रीच्या वेळेसच विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याचे प्रमाण जास्त आहे. दिवसा वीजचे घोटाळे आणि रात्री वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा.- संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज