शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शेतमालाचे पैसे रोख देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:49 IST

येवला : शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे रोखीने व्यवहार सुरू न केल्यास प्रहारतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा

येवला : शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात रोखीने शेतमालाचे व्यवहार होत असताना व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे लासलगावीच धनादेशाद्वारे शेतमालाचे पैसे दिले जात आहेत. वास्तविक सध्या पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी तातडीच्या गरजेपोटी आपला शेतमाल मिळेल त्या भावात विकून शेतीसाठी बियाणे, खते, मजुरी आदी खर्च भागविण्याच्या तयारीत आहे़या प्रकरणाची प्रहार संघटनेने गंभीर दखल घेतली असून, तातडीने रोखीने व्यवहार सुरू न केल्यास प्रहारतर्फे आंदोलन छेडण्यातयेईल, असा इशारा प्रहारच्या वतीने बाजार समितीचे सचिव वहाडणे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनप्रसंगी प्रहार संघटनेचे चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष वसंत झांबरे, पाटोदा शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ उपस्थित होते. फक्त लासलगाव बाजार समितीत विकलेल्या मालाचे पैसे धनादेशाद्वारे अदा करीत असून, शेतकºयांना व्यापाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे माल विकूनही आठ ते दहा दिवस पैसे मिळण्याची वाट बघावी लागत आहे. ही माहिती प्रहार कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बाजार समितीकडे विचारणा केली असता रक्कम हाताळताना कोरोना संसर्गाचे कारण सांगितले गेले.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड