शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

येवला तालुक्यात पावसाने मका, कांदा रोपांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 21:05 IST

दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. 

जळगाव नेउर (नाशिक): येवला शहर आणि परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी दि.५ रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या सरीने शहरातील बाजारपेठासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मका, ,कांदा रोपे  संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. 

तालुक्‍यातील  भाटगाव, धानोरे,  नागडे, धामणगाव ,गोल्हेवाडी, सायगाव परिसरात  पावसाच्या सरी कोसळल्या ने शेतकऱ्यांचे मका ,मका चारा, कांदा रोपांचे नुकसान होण्याची  भीती निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांचा मका  शेतातच उभी असल्याने तसेच अनेक शेतकरी दिवाळी सणात व्यस्त असल्याने मजूरही आपल्या गावी गेल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने अगोदरच कांदा रोपांची टंचाई भासत असल्याने पुन्हा पावसाच्या तडाख्यात कांदा रोपे सापडल्याने कांदा पिकही संकटात सापडले आहे. तसेच कांदा लागवडीवर दव आणि धुके पडणार असल्याने  कांदा पिक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आज येवला पूर्व भागात झालेल्या बेमोसमी पावसामुळे उन्हाळ कांदे रोप हातातून जाण्याची भीतीने शेतकरी धास्तावला आहे, बियाण्याची किंमत ही दहा हजार रुपये पायलीच्या वर आहे तरी ही खात्रीशीर बियाणे मिळेना. वाल्मिक कचरू साताळकर, नागडे ता.येवला, जि नाशिक 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी