शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

मुलांच्या एकाग्रता वाढीसाठी राज्यातील शाळांमध्ये समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:46 AM

वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.

नाशिक : वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.  चंचलता हा बालकांचा स्थायीभाव असून, वाढत्या वयानुसार मुले एकाग्र होऊन अभ्यासाकडे वळतात, हाच त्यांच्या जीवनाचा पाया असतो, असे बालमानसशास्त्रज्ञ स्पष्ट करतात. परंतु आजच्या काळात भरमसाठ इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे वाढत्या वयातही मुलांच्या अंगी असलेली चंचलता कायम राहून कोणत्याही एका गोष्टीत त्यांचे लक्ष लागत नाही. कालांतराने त्यांच्या मनात नैराश्य निर्माण होऊन साहजिकच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अपयश येण्याचा धोका वाढतो. या समस्येवर मात करण्यासाठी मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेने राज्यभरातील शाळांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन तसेच मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शाळांमधील शिक्षकांना या उपक्र मात सहभागी करून घेतले जात आहे. त्यांनाही यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्या मुलांच्या बाबतीत वारंवार नैराश्यसारखी गंभीर समस्या असेल त्यांच्या पालकांसाठीदेखील अभ्यास वर्ग व कार्यशाळा घेण्यात येत आहेत. मनशक्ती प्रयोग केंद्राचे मुख्य कार्यालय लोणावळा येथे आहे. नाशिक शहरातील रचना विद्यालय, पुरु षोत्तम हायस्कूल, स्वामी विवेकानंद आदी शाळांमध्ये तीन ते पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा, समुपदेशन वर्ग घेतल्याचे केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले.राज्यभरात ५० शहरांमध्ये उपक्रमराज्यभरातील ५० शहरांत विविध ठिकाणी असलेल्या उपकेंद्रातील अनेक कार्यकर्ते गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्र म राबवित आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक आदी शहरांमधील शाळांमध्ये मनशक्ती केंद्राने राबवलेल्या मुलांच्या बाबतीत उपक्र मांचा सकारात्मक बदल घडून आला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी