शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महावितरण मधील भरतीवरून राज्य सरकारमध्येच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 15:51 IST

नाशिक- महावितरणमध्ये राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रीयेत मराठा समाजाचा एकही पात्र उमेदवार नियुक्तीविना राहणार नाही असे उर्जा मंत्री जाहिर करीत असताना दुसरीकडे एसईबीसीला वगळून नियुक्त्या देण्यात येतील असे पत्रक शासनाच्याच अधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे शासनात गोंधळ असल्याचा आरोप विविध मराठा समाजाच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

ठळक मुद्देछावा क्रांतीवीर सेनेचा आरोप यापूर्वी पात्र ठरलेल्या संधी देण्याची मागणी

नाशिक- महावितरणमध्ये राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रीयेत मराठा समाजाचा एकही पात्र उमेदवार नियुक्तीविना राहणार नाही असे उर्जा मंत्री जाहिर करीत असताना दुसरीकडे एसईबीसीला वगळून नियुक्त्या देण्यात येतील असे पत्रक शासनाच्याच अधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे शासनात गोंधळ असल्याचा आरोप विविध मराठा समाजाच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. मराठा समाजातील पात्र उमेदवारांना संधी दिल्याशिवाय भरती प्रक्रीया राबवू नये अशी मागणीच या संघटनांनी केली आहे.

छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकवर, युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे, नवनाथ शिंदे, उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वंदनाताई कोल्हे अशा विवीध पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

गेल्या वर्षी उपकेंद्र सहायक पदाची भरतीसाठी प्रक्रीया राबवण्यात आली. ही प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर चालू वर्षी ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले असले तरी यापूर्वीच्या नियुक्तींचे आदेश मात्र कायम राहातील असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र असे असताना एसबीसीई प्रवर्गातून निवड झालेल्यांना उमेदवारांना टाळून या जागा अडवण्यचा काही अधिकाऱ्यांचा डाव आहे. मात्र, तो सहन केला जाणार नाही. यासंदर्भात राज्य शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार