शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

हक्काचे पाणी मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली.

येवला : तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. या बैठकीसाठी भाजपा नेते बाबा डमाळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी डमाळे यांनी समस्या समजावुन घेत आपण जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकार्यामार्फत ही समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. उंदिरवाडी च्या धामणानदीवरील सर्व बंधारे पाण्याने पालखेड कालव्याच्या आवर्तनातून यापूर्वी भरून दिले जात होते. याकरिता धामणगाव शिवारातील फाळके नाल्यावर झडत होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती बंद झाली आहे. या ठिकाणी दरवाजा (गेट) बसवण्याकरीता शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. याकरीता अनेक अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण होत नाही. यासाठी बाबा डमाळे आपला प्रश्न मार्गी लावतील या अपेक्षेने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या समस्यांचा पाठपुरावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत सोडवू असे डमाळे यांनी यावेळी आश्वासन दिले.याप्रसंगी बाळासाहेब देशमुख, मारु ती जेजुरकर, संतोष केंद्रे, प्रशांत देशमुख, संजय देशमुख, गोटीराम देशमुख, मुन्ना देशमुख, बापू देशमुख, अशोक पवार, तुळशीदास देशमुख, दिगंबर जेजुरकर, अरविंद क्षीरसागर, गोविंद क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, शुक्लेश्वर पवार, वाल्मीक  देशमुख, सुदाम गायकवाड, अमोल जेजुरकर, दत्तू चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई