शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

हक्काचे पाणी मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली.

येवला : तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. या बैठकीसाठी भाजपा नेते बाबा डमाळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी डमाळे यांनी समस्या समजावुन घेत आपण जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकार्यामार्फत ही समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. उंदिरवाडी च्या धामणानदीवरील सर्व बंधारे पाण्याने पालखेड कालव्याच्या आवर्तनातून यापूर्वी भरून दिले जात होते. याकरिता धामणगाव शिवारातील फाळके नाल्यावर झडत होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती बंद झाली आहे. या ठिकाणी दरवाजा (गेट) बसवण्याकरीता शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. याकरीता अनेक अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण होत नाही. यासाठी बाबा डमाळे आपला प्रश्न मार्गी लावतील या अपेक्षेने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या समस्यांचा पाठपुरावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत सोडवू असे डमाळे यांनी यावेळी आश्वासन दिले.याप्रसंगी बाळासाहेब देशमुख, मारु ती जेजुरकर, संतोष केंद्रे, प्रशांत देशमुख, संजय देशमुख, गोटीराम देशमुख, मुन्ना देशमुख, बापू देशमुख, अशोक पवार, तुळशीदास देशमुख, दिगंबर जेजुरकर, अरविंद क्षीरसागर, गोविंद क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, शुक्लेश्वर पवार, वाल्मीक  देशमुख, सुदाम गायकवाड, अमोल जेजुरकर, दत्तू चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई