शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने येवल्यात सामुदायिक तुलसी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:16 IST

येवला : शहरामध्ये माहेश्वरी समाज व माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक तुलसी विवाह (तिरथ)चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाने परिश्रम

येवला : शहरामध्ये माहेश्वरी समाज व माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक तुलसी विवाह (तिरथ)चे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यामध्ये माहेश्वरी समाजातील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. त्यातील ३७ महिलांनी ४ दिवस निरंकार उपवास केले होते.यावेळी विविध कार्यक्र माअंतर्गत व्रतसंकल्प, गणेशस्थापना, गोपुजन, राधा-कृष्णाचा साखरपुडा, कुंकू, मेंहदी, बे, दिपोउस्वह, दही हांडी, गोवर्धन पर्वत, ५६ भोग प्रसाद, फुलोकी होली मध्ये राधा-कृष्णावर रंगिबेरंगी पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर भजनसंध्या, संगीतसंध्या आदी कार्यक्र म संपन्न झाले. व कन्यादान लॉन्स येथे राधा-दामोधर विवाहाने सोहळ्याची सांगता झाली.या निमित्ताने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच बाहेर गावाहून देखील या कार्यक्र मासाठी असंख्य भाविक येथे दाखल झाले होते.कार्यक्र मास महिला मंडळाच्या अध्यक्ष विष्णुकांता अट्टल, सेक्रेटरी ज्योती काबरा, अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या उपाध्यक्ष शैला कलंत्री, पुजा काबरा, प्रेमा अट्टल, स्मिता सोनी, अंजली राठी, सोनल राठी, पद्मा हेडा, अनिता मुंदडा, आरती काबरा, माधुरी अट्टल, शोभा राठी, कुसुम कलंत्री, मंगल मुंदडा, मनिषा राठी, अर्चना मुंदडा, अनुराधा मारशा, वंदना मुंदडा, शैला भराडीया, सुमित्रा मिश्रा, उमा अट्टल, अंकिता अट्टल, वैष्णवी गांधी आदि उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाने परिश्रम घेतले. 

टॅग्स :Nashikनाशिकtulsibaugतुळशीबाग