शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:20 AM

पर्यावरणाचा हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे.

नाशिक : पर्यावरणाचा ºहास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्चला जारी केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशामुळे राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील धान्य व किराणा खाद्यतेल विक्रे ते, बेकरी व्यवसाय, रेडिमेड निर्माते प्लॅस्टिक उद्योग निर्माते अशा विविध संघटनांनी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत प्लॅस्टिकच्या वापरासाठी पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर निर्णयाला स्थगिती देण्यासह या निर्णयातील अडचणींविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी त्या क्षेत्राचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व खात्याचे अधिकारी यांची संयुक्त समिती नेमण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सरकारने परिपत्रकामध्ये प्लॅस्टिक बॅगचा साठा निरगत करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याचे स्पष्ट करीत प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी कायम ठेवून दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले असताना प्रशासनाकडून मात्र प्लॅस्टिक वापरणाऱ्यांक डे काणाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे.कचयाची समस्या कायमबाजारपेठेतील विविध उत्पादनांच्या वेष्टणासह औद्योगिक व कृषीमालाच्या वाहतुकीसाठीही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, या पिशव्यांपासून निर्माण होणाºया कचºयाचे व्यवस्थापन होत नसल्याने प्लॅस्टिकबंदीनंतर शहरातील विविध रस्त्यांवर प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचºयाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी