शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी तपमान बदलाने नागरिक हैराण

By admin | Updated: August 23, 2015 22:23 IST

मालेगावी तपमान बदलाने नागरिक हैराण

मालेगाव : शहर व परिसरात रोज होणाऱ्या तपमानातील बदलाने नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातून गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस हद्दपार झाला आहे. आॅगस्टच्या सुरुवातीला रिमझिम पडणारा पाऊस अद्याप न परतल्याने नागरिकांपुढे आगामी काळात कसे जगावे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात दिवसभरात तपमान एकसारखे राहत नाही. त्यात अनेक चढउतार होत आहेत. यात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडते. काहीवेळा जोरात वारे वाहू लागतात तर पुढच्या काही वेळात हवाही वाहत नाही. त्यामुळे गरम होते. या तपमानातील बदलाने नागरिकांच्या जिवाची तगमग वाढली आहे. नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या तपमानाचा सर्वात मोठा परिणाम लहान मुले व वयोवृध्द नागरिकांवर होत आहे. यामुळे थंडी वाजणे, अंगात कापरे भरणे, खोकला, सर्दी आदि आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यात डासांचे व लहान चिलट्यांचे साम्राज्य पसरले आहे. यावर उपाय योजण्याचे काम महानगरपालिकेचे आहे; मात्र त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे बोलले जाते. कॅम्प भागात असलेल्या अनेक वसाहतींमध्ये अनेक महिन्यांपासून औषध फवारणी करण्यात आलेली नाही. याविषयी लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही तर नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही. (प्रतिनिधी)