शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मुलांना मुल्यशिक्षण देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 7:31 PM

सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.

ठळक मुद्देआण्णासाहेब मोरे यांचे हितगुज मेळाव्यात मार्गदर्शन

सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.सटाणा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ सेवेकरी हितगुज मेळाव्यात ते बोलत होते.श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात दिन दुबळ्यापासुन तर सर्वधर्मियांचे हित जोपासले जाते. जगाच्या कल्याणासाठी हा सेवा मार्ग यशस्वीपणे सेवेकर्‍यांनी स्विकारला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात करोना काळात देखील अतिशय परोपकारी काम करण्यात आले आहे. आगामी काळ देखील अतिशय धोक्याचा असुन सर्वधर्मीय बांधवांनी वाटचाल करित असतांना काळजी घ्यावी असेही आवाहन आण्णासाहेब मोरे यांनी केले. तसेच संस्कृतीचे पारंपारिक सण, घरातील देव्हारा, वास्तुशास्त्र, प्रश्‍नोत्तर, पांरपारीक शेती व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले.सटाणा स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने जेष्ठ सेवेकरी पंडीत सोनवणे, अशोक चव्हाण, अरूण इंगळे, केंद्रप्रमुख किरण नांद्रे, रणजीत पवार, राकेश येवला यांनी स्वागत केले.कार्यक्रमास जिल्हाप्रमुख केशव घोडे, तालुका प्रमुख नितीन वैष्णव, वंदना खैरनार, रोहित रौंदळ, उत्तम सोनवणे, अनिल सोनवणे, दत्ता शेवाळे, मंगेश सोनवणे, यश पवार, यशवंत जाधव, हेंमत देसले, भिका अहिरे, प्रविण जाधव, प्रविण सोनवणे, मोहन शिरापूरे, रमेश कुटे, चेतन शेवाळे, मयुर पवार, राजाराम वाघ, सोमा अहिरे, राजेश जगताप, डॉ. दिकपाल गिरासे, निलेश चव्हाण, आयुष येवला, उदय सोनवणे, डॉ. राजेंद्र नेरकर, उषा अमृतकार, रजनी कापडणीस, ललीता इंगळे, कल्पना नांद्रे, तनुजा नांद्रे,मनिषा पवार, अलका बेडीस, छाया अहिरे, कविता जाधव, पल्लवी बागड, सुवर्णा जंगम, सोनाली येवला, सुवर्णा बागड, मनिषा अहिरे ,लिलावती दशपुते, मिना बिरारी, आशा अहिरे, आशा देवरे, मिना अमृतकार, मानसी खैरनार, शंकुतला शिंदे, सायली येवला, मयुरी कासार आदीउपस्थित होते. के.डी.मोरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Samarth Mandirसमर्थ मंदिरSocialसामाजिक