शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मुलांना मुल्यशिक्षण देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:45 IST

सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.

ठळक मुद्देआण्णासाहेब मोरे यांचे हितगुज मेळाव्यात मार्गदर्शन

सटाणा : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी केले.सटाणा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ सेवेकरी हितगुज मेळाव्यात ते बोलत होते.श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात दिन दुबळ्यापासुन तर सर्वधर्मियांचे हित जोपासले जाते. जगाच्या कल्याणासाठी हा सेवा मार्ग यशस्वीपणे सेवेकर्‍यांनी स्विकारला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात करोना काळात देखील अतिशय परोपकारी काम करण्यात आले आहे. आगामी काळ देखील अतिशय धोक्याचा असुन सर्वधर्मीय बांधवांनी वाटचाल करित असतांना काळजी घ्यावी असेही आवाहन आण्णासाहेब मोरे यांनी केले. तसेच संस्कृतीचे पारंपारिक सण, घरातील देव्हारा, वास्तुशास्त्र, प्रश्‍नोत्तर, पांरपारीक शेती व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले.सटाणा स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने जेष्ठ सेवेकरी पंडीत सोनवणे, अशोक चव्हाण, अरूण इंगळे, केंद्रप्रमुख किरण नांद्रे, रणजीत पवार, राकेश येवला यांनी स्वागत केले.कार्यक्रमास जिल्हाप्रमुख केशव घोडे, तालुका प्रमुख नितीन वैष्णव, वंदना खैरनार, रोहित रौंदळ, उत्तम सोनवणे, अनिल सोनवणे, दत्ता शेवाळे, मंगेश सोनवणे, यश पवार, यशवंत जाधव, हेंमत देसले, भिका अहिरे, प्रविण जाधव, प्रविण सोनवणे, मोहन शिरापूरे, रमेश कुटे, चेतन शेवाळे, मयुर पवार, राजाराम वाघ, सोमा अहिरे, राजेश जगताप, डॉ. दिकपाल गिरासे, निलेश चव्हाण, आयुष येवला, उदय सोनवणे, डॉ. राजेंद्र नेरकर, उषा अमृतकार, रजनी कापडणीस, ललीता इंगळे, कल्पना नांद्रे, तनुजा नांद्रे,मनिषा पवार, अलका बेडीस, छाया अहिरे, कविता जाधव, पल्लवी बागड, सुवर्णा जंगम, सोनाली येवला, सुवर्णा बागड, मनिषा अहिरे ,लिलावती दशपुते, मिना बिरारी, आशा अहिरे, आशा देवरे, मिना अमृतकार, मानसी खैरनार, शंकुतला शिंदे, सायली येवला, मयुरी कासार आदीउपस्थित होते. के.डी.मोरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Samarth Mandirसमर्थ मंदिरSocialसामाजिक