शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

चाळीत सडला कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:33 PM

जिवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. जवळपास अर्धा कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : भाव वाढत नसल्याने नुकसान

वटार : जिवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. जवळपास अर्धा कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.भाववाढीची आस लागलेल्या शेतकºयांचा कांदा चाळीतच सडायला लागला आहे. त्यामुळे कांदा विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकºयांसमोर राहिलेला नाही. चाळीमध्ये चार ते पाच महिन्यांपूर्वी साठवलेला कांदा आता मोठ्याा प्रमाणात खराब होऊ लागला आहे. त्यामुळे कांदा विक्र ीस अनेक शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळे कांदा भाववाढ व्हावी, अशी मनोमन इच्छा आहे. मात्र सध्या तरी कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.कसमादे परिसरातील शेतकरी दरवर्षी दर्जेदार कांदा पीक काढतात. त्यात पाण्याचे योग्य नियोजन करत विक्र मी उत्पन्न मिळवतात. यावर्षीही शेतकºयांना मनाप्रमाणे उत्पन्न मिळाले. परंतु आता भाववाढ होत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बºयाचशा शेतकºयांकडे खरीप पिकाचे पेरण्या, बियाणे, खते, मशागत आदी खर्च करण्यासाठी कांदा सोडून दुसरे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीकच नव्हते. परंतु कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकºयांनी कर्ज काढून, सोने तारण ठेवून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न केला.पण साठवून ठेवलेला अर्धा कांदा सडला तर आहे त्याला प्रती ६०० ते ७०० रु पये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा