शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

चारसूत्री भात लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:17 IST

वेळुंजे : परिसरातील खरशेत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, ...

वेळुंजे : परिसरातील खरशेत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, निरगुडे येथील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी सप्ताहाचा अवलंब केला असून पिकांची गुणवत्ता तसेच उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी १५ हजार हेक्टरवर भात आवणीचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे तर २७८ हेक्टर आंबा घन लागवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका कृषी विभागाने वेगवेगळ्या अवगत शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले आहे.हरसूल तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जमतेम ५ ते १५ टक्के शेती चढ -उतारावर असल्याने या कृषी संजीवनी सप्ताहाचा फायदा होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, कृषी अधिकारी विटनोर, हरसूल मंडळ कृषी अधिकारी डॉ.संजय पाटील, कृषी पर्यवेक्षक तात्यासाहेब दिवटे, कृषी सहाय्यक अशोक कर्डेल, अशोक गायकवाड, भगवान चौधरी, संतोष गाडर, सरपंच मुरलीधर दळवी, ग्रामसेवक अलका तरवारे, हरिदास मौळे, काशिनाथ भोये आदी उपस्थित होते.यात त्रिसूत्री कार्यक्रम, चार सूत्री भात लागवड, भात पीक कीड रोग नियंत्रण, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतीशाळा, दोरीवरील भात लागवड, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आदी शेतकºयांच्या कल्याणकारी योजनांबाबत बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक