शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान - तेलंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:44 AM

बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले.

नाशिक : बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत बुधवारी (दि.२३) तेविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कांतिबेन शाह यांच्या स्मृतीत ‘नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या समाजापुढील आव्हाने’ विषयावर बोलताना अजित कुमार यांनी मानवाच्या आदीमानवापासून ते आतापर्यंतच्या पिढ्यांमध्ये घडून आलेले विविध बदल सांगितले. ते म्हणाले, रामायण, महाभारताच्या काळापासून गुन्हेगारीचे अस्तित्व असले तरी सध्याच्या पिढीमधील गुन्हेगारीने अतिशय विकृत स्वरूप प्राप्त केले आहे. खून, बलात्कारांच्या वाढत्या भयानक घटनांसोबतच अ‍ॅसिड हल्ले आणि ब्लेड हल्ल्यातून या विकृत गुन्हेगारी दिसून येत आहे. मृतदेहाची विटंबना करण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. ही नव्या पिढीसमोरील आव्हाने असून, याचा नव्या पिढीच्या समाजालाही सामना करावा लागणार आहे.  १९८० नंतरच्या पिढीत गुणसूत्रातील तिसरा धागा जागृत झाला असून, त्याचा प्रभाव मानवी जिवनावरही दिसून येऊ लागल्याने तरुण पिढीचे एकावेळी केवळ एकच ज्ञानेंद्रिय पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने या पिढीकडून तुलनेत अधिक प्रयत्नांनंतर प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  आजचे व्याख्यान,  विषय : मायबाप : एक कृतज्ञता ,  वक्ते : कवी राजेंद्र उगले

टॅग्स :Nashikनाशिक