शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाºयावर सोडले: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:04 IST

धनाढ्य लोकांच्या कर्जाची जबाबदारी घेणाºया केंद्र सरकारने रात्रंदिवस काबाडकष्ट करणाºया शेतकºयाला मात्र वाºयावर सोडले. धनिकांच्या मागे उभे राहाणाºया या सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सभांमध्ये बोलताना केले.

ठळक मुद्देमनमाड, पिंपळगाव, सटाण्यात जाहीर सभा

मनमाड/सटाणा/पिंपळगाव (ब) : धनाढ्य लोकांच्या कर्जाची जबाबदारी घेणाºया केंद्र सरकारने रात्रंदिवस काबाडकष्ट करणाºया शेतकºयाला मात्र वाºयावर सोडले. धनिकांच्या मागे उभे राहाणाºया या सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सभांमध्ये बोलताना केले.लोकसभा निवडणुकीच्या वेळचे वातावरण वेगळे होते त्यामुळे लोकांची फसगत झाली. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. महाराष्टÑाचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गडकिल्ल्यांना पर्यटनाची केंद्र करून दारूचे अड्डे बनविण्याचा प्रयत्न करणाºया भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे पवार मनमाडमध्ये म्हणाले, तर राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यावर उपाययोजना करण्यातसरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी सटाणा येथील सभेत केला. (पान ४ वर)(पान १ वरून) मोदी व शहा यांना महाराष्ट्रात आल्यावर माझे नाव घेतल्याशिवाय चैनच पडत नसल्याचेही पवार पिंपळगावमध्ये बोलताना म्हणाले.मनमाड येथे व्यासपिठावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, शिरीष कोतवाल, संजय पवार, जयंत जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर, साहेबराव पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अफजल शेख आदी उपस्थित होते. उमेदवार पंकज भुजबळ यांनी यावेळी मनोगतातून नांदगाव मतदार संघात गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा सादर करून यापुढेही मतदार संघाच्या विकासाची संधी द्यावी असे आवाहन केले.पिंपळगाव येथे विनायकदादा पाटील, उमेदवार दिलीप बनकर, राजेंद्र डोखळे, श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, तानाजी बनकर, सरपंच अलका बनकर, राजाराम पानगव्हाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर सटाणा येथे उमेदवार सौ. दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, रवींद्र पगार, शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, यतीन पगार ,विजय वाघ ,रामचंद्र पाटील ,यशवंत अहिरे आदी उपस्थित होते .नारपारचे पाणी नांदगावपर्यंत आणणारनारपार योजनेचे पाणी नांदगाव तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. सरकारच्या विरोधात बोलले की इडीच्या शस्राचा धाक दाखवून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. तोच प्रयत्न बॅँकेशी कुठलाही संबंध नसताना पवार यांच्या बाबतीत केला गेल्याचा आरोप करीत पवार यांचे बळ वाढविण्यासाठी राष्टÑवादीला विजयी करण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस