शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

ग्रामीण भागातुन बैलगाडी ऊस वाहतूक नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:58 IST

लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.

ठळक मुद्देलखमापूर : यंत्रिकी साधनांचा मोठ्या प्रमाणांवर वाहतुकीसाठी होतोय उपयोग

लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.सध्याचे युग गतिमान झाल्यामुळें प्रत्येक ठिकाणी कमी वेळेत जास्त काम कसे होईल. यावर जास्त प्रमाणात भर असते. अशाच एका प्रकारात वेळेची बचत करण्यासाठी चालु स्थितीतील साखर कारखान्यांनी वेळेची बचत व ऊस वाहतूक लवकरात लवकर कशी होईल. तसेच कोणत्याही शेतकरी वर्गाचा ऊस शेतात जास्त दिवस उभा राहू नये,यासाठी ट्रक, टँक्कटर आदी वाहनांच्या सहाय्याने ऊस वाहतूक केली जाते.पुर्वी ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता. तेव्हा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. बैलगाडी ऊस वाहतूक साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आत राहायची. त्यासाठी बैलगाडी ऊस ट्रेंडर काढुन ते ऊस वाहतुकीला दिले जात होते.परंतु आता बाहेरील ऊस पुरवठा क्षेत्र वाढल्याने जास्त किलोमीटर वरुन बैलगाडी वाहतूक करू शकत नाही. म्हणून लांब पल्ल्याची ऊस वाहतूक शेवटी साखर कारखान्यांना आधुनिकरणाकडे वळून यांत्रिकी साधनांचा उपयोग करावा लागला. त्यामुळे बैलगाडी वाहतूकीचे कमी प्रमाण झाले.आता बाजारपेठेत बैल जोडी खरेदी करण्यासाठी मोठे भांडवल लागते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. सध्या काही कारखाने बंद असल्याने पुर्वी चे काही बिले बंद पडलेल्या साखर कारखान्याकडे आटकलेल्या असल्याने काही अंशी आता उसतोड कामगार या कामांकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे पुर्वी ज्या साखर कारखान्याकडे उदा. १०० बैलगाडी ऊसवाहतुकीसाठी असायच्या त्या कारखान्याकडे आता ऊस वाहतुकीसाठी फक्त ३० ते ३५ बैलगाडी उपलब्ध आहे. त्याच्या आता ट्रक, ट्रॅक्टर, यांत्रिकी ऊस तोड मशीन यामुळे वेळेची बचत व ऊस लवकर तोडला जातो. व कमी वेळेत कारखाना स्थळांवर लवकर जातो. या गोष्टीमुळे सध्या बैलगाडीवरील ऊसवाहतुक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.१) पुर्वी ग्रामीण भागातून ऊसांची भरलेले बैलगाडी रस्त्याने चालली तर लहान मुले ऊस ओढण्यासाठी एकच गर्दी करायचे व बैलगाडीतून ऊस ओढायचे परंतु आता हे चित्र दिसत नाही.२) खडतर परिश्रम, रस्त्याची खराबी, बैलगाडी खरेदीसाठी भांडवलाचा तुटवडा, यामुळे या व्यवसायाला काहींनी राम राम ठोकला आहे. (२४ लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने