शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

धडक कारवाईतून ‘भरोसा’ निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:55 PM

पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ठळक मुद्देछगन भुजबळ : शरणपूर पोलीस चौकीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आयुक्तालयाकडून शरणपूररोड येथील शरणपूर पोलीस चौकीचे आधुनिकीकरण व महिला सुरक्षा विभागांतर्गत ‘भरोसा सेल’ कक्षाची नव्याने स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, अमोल तांबे, विजय खरात आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, निर्भया पथक व भरोसा सेलद्वारे नागरिक पोलिसांच्या कारवाईविषयी आश्वस्तदरी मातोरी येथील अनैसर्गिक क्रूर अत्याचार प्रकरणात ज्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीने निष्पाप युवकांना अमानुष मारहाण केली त्या सर्वांना तत्काळ अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून संशयितांना पाठीशी घातले जात असल्याचे होत असलेले आरोप पोलीसप्रमुखांनी कारवाई करून खोडून काढावे व तत्काळ शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी नागरिकांशी मैत्रीपूर्ण भावनेने वर्तन करायला हवे.- छगन भुजबळ,पालकमंत्री

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस