शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

सिन्नरच्या भैरवनाथ नागरी पतसंस्थेवर प्रशासक मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 8:46 PM

सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विमल वस्र भांडारचे संचालक संजय चोथवे व नायगाव येथील गोदा युनियन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सांगळे सदस्य म्हणून या प्रशासक मंडळाचा कारभार पाहणार आहेत.

ठळक मुद्देद्विसदस्यीय मंडळाला कर्जवसुली व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना

सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विमल वस्र भांडारचे संचालक संजय चोथवे व नायगाव येथील गोदा युनियन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सांगळे सदस्य म्हणून या प्रशासक मंडळाचा कारभार पाहणार आहेत.पतसंस्थेच्या प्रशाकीय इमारतीत सिन्नरचे सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांनी गुरुवारी (दि. २) त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाकडे पदभार सोपवला. पतसंस्थेवर रुद्राक्ष यांच्यासह नाशिकच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांचे द्विसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त होते. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे ठेवी मिळत नाहीत, तसेच थकबाकीदार कर्जदारांकडून कर्जवसुली केली जात नसल्याच्या तक्रारी सभासदांकडून वारंवार केल्या जात होत्या. त्यामुळे आमदार कोकाटे यांनी लक्ष पुरवून विभागीय सहनिबंधक यांच्या दालनात विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत विभागीय सहनिबंधकांनी द्विसदस्यीय मंडळाला कर्जवसुली व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या होत्या.मात्र, त्यात कोणतीही कार्यवाही न झाल्याने रुद्राक्ष व सौंदाणे यांच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली. आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार नव्याने त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे.यावेळी नाशिक जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन दिलीप कातकाडे, नायगाव येथील सूर्योधन पतसंस्थेचे चेअरमन मोहन कातकाडे, संचालक रामनाथ बोडके आदी उपस्थित होते. पतसंस्थेला ऊर्जितावस्थाथकबाकी असलेल्या कर्जाची वसुली करणे व ठेवीदारांच्या ठेवी विनासायास परत करणे तसेच पतसंस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नूतन प्रशासक मंडळाच्या वतीने सदस्य संजय चोथवे व लक्ष्मण सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकारbusinessव्यवसाय