शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी बच्चू कडू यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:32 PM

दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी दिले निवेदन

जळगाव नेऊर : दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दररोज ढासळणाºया बाजारभावाबाबत चिंता व्यक्त करीत निर्यातबंदीसह कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली सर्व बंधने तत्काळ हटवून तातडीने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. आगामी काळात एकट्या नाशिक जिल्ह्यातून ५४ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित असून, साठवण क्षमता अकरा लाख मेट्रिक टन इतकीच असल्याने नाईलाजाने उर्वरित कांदा शेतकºयांना बाजारात आणावाच लागेल. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढून कांदा मातीमोल दराने विक्र ी होण्याची भीती शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, मालेगाव तालुकाध्यक्ष भूषण बच्छाव, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, अमोल फरताळे, उपाध्यक्ष वसंत झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, सचिन पवार, गणेश तिडके, गोरख निर्मळ, रामभाऊ नाईकवाडे, दत्तू बोरणारे, वैभव गांगुर्डे, निवृत्ती न्याहारकर, निवृत्ती पवार, सुभाष खैरे, ज्ञानेश्वर पवार, किरण काटे, किरण जाधव, अण्णासाहेब चरमळ, राजेंद्र देवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीBachhu Kaduबच्चू कडू