शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप

By संजय पाठक | Updated: May 16, 2023 23:04 IST

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात आले असताना राऊतांनी डागली तोफ

संजय पाठक, नाशिक: देशात अस्थिरता आणि तणाव  निर्माण करण्याची फॅक्टरी तयार आहे त्याची प्रयोगशाळा म्हणून महाराष्ट्रात तणाव निर्माण केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

"अकोला शेवगावच नव्हे तर सर्वत्र जाणीवपूर्वक दंगल करून तणाव निर्माण केला जात आहे राज्यात भविष्यात सत्ता आणण्यासाठी अशा प्रकारचे तणाव वातावरण निर्माण केले जात आहे आणि याच विषयावर पुन्हा मते मागितली जाणार आहेत", असे राऊत म्हणाले. कर्नाटक- मणिपूर यासारख्या ठिकाणी भाजपचे सरकार असताना तणाव निर्माण झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू मुस्लिम आणि मागासवर्गीय गुण्यागोविंदाने राहत होते असे ते म्हणाले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक मध्ये एका वादग्रस्त विधानासंदर्भात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता या संदर्भात संजय राऊत यांनी अटकपूर्व जामीन देखील आज मिळवला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNashikनाशिक