शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आर्दा नक्षत्राने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 7:24 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील जळगाव नेऊर, पुरणगाव, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, परिसरात मृग नक्षत्रात शेतकर्यांनी पेरणी केली होती, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, पण गेली चार पाच दिवसांपासून आद्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे,

ठळक मुद्देजळगाव नेऊर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

लोकमत न्युज नेटवर्कजळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील जळगाव नेऊर, पुरणगाव, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, परिसरात मृग नक्षत्रात शेतकर्यांनी पेरणी केली होती, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, पण गेली चार पाच दिवसांपासून आद्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे,दि. २७, २८, २९ ला अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अचानक झालेल्या तापमान वाढीनंतर खिरपाच्या पेरण्या धोक्यात आल्याचे दिसून येत होते. मात्र शनिवार, रविवार, तर सोमवारी चार वाजता व रात्री आठ वाजेच्या दरम्यान जळगाव नेऊर, शेवगे सातारे, पिंपळगाव लेप, जऊळके, मुखेड फाटा आदी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.मागील तिन दिवसांपासून सातत्याने दररोज सरी कोसळत असल्याने अजून दोन तीन पाऊस झाल्यास भूजल पातळीचे प्रमाण वाढणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. दरम्यान काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकरी पिकांच्या नुकसानीची भीती देखील व्यक्त करत आहे,विशेषता कोवळ्या अवस्थेतील मका, बाजरी तसेच ज्यांनी लाल कांद्याची रोपे टाकलेली त्यांना या पावसाचा फटका बसणार आहे. काही ठिकाणी पावसाने शेतातील कांदा रोपे वाहिल्याचे प्रकार घडले आहे.प्रतिक्रि या...मृग नक्षत्रात पेरणी केल्यावर मध्यांतर पाच-सहा दिवस खÞंड पडल्याने पिके धोक्यात आली होती पण आर्दा नक्षत्रात चाÞंगला पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.- साईनाथ गचाले, शेतकरी, सातारे.(फोटो ३० जळगावनेउर)येवला तालुक्यातील शेवगे येथे सोमवारी झालेल्या पावसाने शेतात साचलेले पाणी.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस