शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अगोदरच मंदीचा फटका, त्यात महावितरणचा झटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 3:21 PM

औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे

ठळक मुद्देथकबाकी नसताना पुरवठा खंडीत : उद्योजकांमध्ये नाराजीआर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : थकबाकीदार नसतांनाही महावितरणचे कर्मचारी औद्योगिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उद्योजक आर्थिक मंदीचा सामना करता करता नाकी नऊ आलेले आहेत. त्यात महावितरण नाहक त्रास देत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत उद्योजक असतांना महावितरण कंपनीचे कर्मचारी थकबाकीदार नसतांनाही विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी देत आहेत. वीज देयक आल्यानंतर मुदतीत देयक भरले नाही तर दंड आकारणी केली जाते. हा नियम आहे. पहिले देयक आल्यानंतर जोपर्यंत दुसरे देयक दिले जात नाही तोपर्यंत त्या ग्राहकास थकबाकीदार म्हणता येत नसल्याचे औद्योगिक ग्राहकांचे म्हणणे आहे. परंतु देयकाची मुदत संपल्यानंतर लगेच थकबाकीदार घोषित करणे चुकीचे आहे. दंड भरण्याची तयारी असतांना विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि ग्राहकांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक