शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी कृषी अधिकारी धावले मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:17 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

ठळक मुद्देलखमापूर परिसरात बियाणे खराब निघाल्याने शेतकरी नाराज

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने सोयाबीन पिक हे अतिशय महत्वाचे मानले जाते. परंतु काही शेतकरी वर्गाने आपल्या घरातील जुने सोयाबीन बियाणे व काही ठिकाणीहुन नवीन बियाने खरेदी केल्याने त्याची उगवण क्षमता न तपासणी केल्यामुळे सोयाबीन उगवणीवर त्यांचा परिणाम होतांना दिसत आहे.सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी आता दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सोयाबीन पिक उत्पन्न वाढीसाठी बळीराजांला मार्गदर्शनपर सल्ला दिला आहे. सोयाबीन पेरणी करतांना शेतकरी वर्गाने योग्य नियोजन करून पेरणी करावी. त्यासाठी शेतकरी वर्गाने अगोदर जमिनीतील ओलीचे प्रमाण कसे आहे. याची पडताळणी करणे गरजेचे आहे. कारण तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. शेतीत जर ओल अत्यंत कमी असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक जोमाने येणार नाही. साधारणपणे शेकडा ६० ते ७० टक्के जर जमिनीत ओल असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक घेण्यास उत्तम राहाते.परंतु जमिनीत शेकडा २० ते २५ टक्के ओल सोयाबीन पिकास हानीकारक राहाते. या सर्व गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हाच सोयाबीन पिक शेतकरी वर्गाला चांगले घेता येईल.सोयाबीन पिक शेतकरी वर्गासाठी सोनेरी पिक मानले जाते. हे पिक उगवण झाल्यानंतर त्याची जोपसना हाही एक महत्वाचा भाग मानला जातो. या पिकावर साधारणपणे नागआळी, गोगलगाय, लष्करी आळी, तुडतुडे याचा लवकर प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी वर्गाने निबोळी अर्कचा जर वापर केला तर पिकावरील कोणत्याही प्रकारचे रोग, वेगवेगळ्या आळीचे आक्र मण यापासून संरक्षण मिळते. असे ही तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.प्रतिक्रि या...शेतकरी वर्गाने कुठलेही पिक घेताना अगोदर जमिनीतील माती परिक्षण, प्रतवारी, ओलावा यांचे योग्य नियोजन करून मगच पेरणी करावी. त्यामुळे उत्पन्नाची टक्केवारी वाढण्यासाठी शेतकरी वर्गाला चांगली मिळते.- अभिजीत जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका. (फोटो ३० सोयाबीन)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी