शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी कृषी अधिकारी धावले मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:17 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

ठळक मुद्देलखमापूर परिसरात बियाणे खराब निघाल्याने शेतकरी नाराज

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्याने ती उगवणीवर मोठा परिणाम दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने सोयाबीन पिक हे अतिशय महत्वाचे मानले जाते. परंतु काही शेतकरी वर्गाने आपल्या घरातील जुने सोयाबीन बियाणे व काही ठिकाणीहुन नवीन बियाने खरेदी केल्याने त्याची उगवण क्षमता न तपासणी केल्यामुळे सोयाबीन उगवणीवर त्यांचा परिणाम होतांना दिसत आहे.सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी आता दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सोयाबीन पिक उत्पन्न वाढीसाठी बळीराजांला मार्गदर्शनपर सल्ला दिला आहे. सोयाबीन पेरणी करतांना शेतकरी वर्गाने योग्य नियोजन करून पेरणी करावी. त्यासाठी शेतकरी वर्गाने अगोदर जमिनीतील ओलीचे प्रमाण कसे आहे. याची पडताळणी करणे गरजेचे आहे. कारण तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. शेतीत जर ओल अत्यंत कमी असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक जोमाने येणार नाही. साधारणपणे शेकडा ६० ते ७० टक्के जर जमिनीत ओल असेल तर त्याठिकाणी सोयाबीन पिक घेण्यास उत्तम राहाते.परंतु जमिनीत शेकडा २० ते २५ टक्के ओल सोयाबीन पिकास हानीकारक राहाते. या सर्व गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हाच सोयाबीन पिक शेतकरी वर्गाला चांगले घेता येईल.सोयाबीन पिक शेतकरी वर्गासाठी सोनेरी पिक मानले जाते. हे पिक उगवण झाल्यानंतर त्याची जोपसना हाही एक महत्वाचा भाग मानला जातो. या पिकावर साधारणपणे नागआळी, गोगलगाय, लष्करी आळी, तुडतुडे याचा लवकर प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी शेतकरी वर्गाने निबोळी अर्कचा जर वापर केला तर पिकावरील कोणत्याही प्रकारचे रोग, वेगवेगळ्या आळीचे आक्र मण यापासून संरक्षण मिळते. असे ही तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.प्रतिक्रि या...शेतकरी वर्गाने कुठलेही पिक घेताना अगोदर जमिनीतील माती परिक्षण, प्रतवारी, ओलावा यांचे योग्य नियोजन करून मगच पेरणी करावी. त्यामुळे उत्पन्नाची टक्केवारी वाढण्यासाठी शेतकरी वर्गाला चांगली मिळते.- अभिजीत जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका. (फोटो ३० सोयाबीन)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी