शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:47 IST

ममदापूर गावालगतच्या बंधाऱ्यातील आडवे बोअर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात केली होती. प्रांताधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

येवला : ममदापूर गावालगतच्या बंधाऱ्यातील आडवे बोअर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालया समोर उपोषणाला सुरु वात केली होती. प्रांताधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.  ममदापूर गावाशेजारी बंधारा असून सदर बंधारा १९७२च्या दुष्काळात तयार करण्यात आला आहे. सदर बंधाºयालगतच्या क्षेत्रात पाच शेतकºयांनी चार विहिरी खोदून त्या विहिरीत सहा इंच जाडीचे एक दोन नाही तर तब्बल पंचवीस आडवे बोर घेतल्याने बंधाºयातील पाणी विहिरीत जाते. ते पाणी सहा ते सात शेतकरी विद्युत पंपाच्या साह्याने शेतीसाठी वापरतात. यावर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे बंधाºयात थोडे पाणी आले ते पाणीदेखील संबंधित शेतकºयांच्या तळ्यात व मळ्यात जाते. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिनाभरातच बिकट होऊ शकतो. या बंधाºयालगत गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायत मालकीची विहिरी आहे. परिसरात कुठल्याही पाटाचे किंवा पाटचारीचे पाणी येत नाही तसेच ३८ गाव पाणीपुरवठा योजना या भागात नाही. हे पाणी उपसा बंद झाले तर गावातील लोकांना उन्हाळ्यात टॅँकरची गरज भासणार आहे. ममदापूर हा परिसर कायमचा दुष्काळी असून, पिण्याच्या पाण्यासाठी या भागात टॅँकरवर अवलंबून रहावे लागते. टॅँकर वेळेवर मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी गावाचे पाणी राखीव ठेण्यासाठी वेळोवेळी अर्ज दिले; परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे ममदापूर येथील दत्तू वाघ, अशोक वाघ, सुभाष गोराणे, चंद्रकात वाघ, तुळशीराम गुडघे, मच्छिंद्र गुडघे यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. याबाबत सायंकाळी गटविकास सुनील अहिरे यांनी ग्रामसेवकाला दिलेले कारवाईचे व बोअर बंद करण्याचे पत्र प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते वाघ व त्यांच्या सहकाºयांना देण्यात आले. त्यावर समाधान झाल्याने त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी