शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

थंडीचा रब्बी पिकांना फायदाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:50 PM

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम ...

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. यंदा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला असला तरी धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे पालखेड डावा कालव्यातून येवल्याच्या पूर्व भागात आठ दिवसांपूर्वी या आवर्तनातून मिळालेल्या पाण्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे जरी नसले तरी मोठ्या प्रमाणात कांद्याची नव्याने लागवड शेतकर्यांनी केली आहे.तालुक्यातील पूर्व भागातील कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या शेतात सव्वा एकर उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. पालखेड आवर्तनामुळे येथील शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला असून शेतातील रब्बी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे जीवदान मिळणार आहे.परंतु हे पाणी किती दिवस टिकेल याची खात्री नसल्याने आत्तापासूनच शेतकरी कांद्याला ड्रीप चा आधार देत पाण्याची बचत होईल याची काळजी शेतकरी घेत आहेत. मागील तीन दिवसांपासून पडणाºया कडाक्याच्या थंडी मुळे कांदा हरभरे, गहू हिरवी गार झाली आहे.तर द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटात सापडला दिसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन मिहन्यांपासून जिल्हा भरात कांद्याचे दर एकदम नीचांकी दरावर येऊन पोहचले असून येवला तालुक्यासह जिल्हा भरात कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक