शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उदरनिर्वाहासाठी आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:49 AM

गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देगिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
नाशिक : शेतीची कामे संपल्यानंतर पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ञ्यंबक तालुक्यातील विविध गाव, पाड्यांवरील आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल झाले आहेत. तालुक्यात तांदुळ प्रमुख पिक असताना यंदा उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने आदिवासींचे मोठयÞा प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतर सुरू झाले. शिवाय हे काम केवळ तीनच महिने असल्याने उरलेल्या ९ महिन्यात करायचे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना आता रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. अनेक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामे असताना या लोकांना आपला संसाराचा गाडा ओढण्यासाठी खेड्यातुन बाहेर पडावे लागते. या आदिवासी मजुरांना आता शहरी भागात धाव घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. गावात कामे उपलब्ध नसणे, वेळेवर मजुरी न मिळणे, मुलभूत सोयीसुविधाही न मिळणे अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यातच सरकारी अनास्थेचे दुष्परिणाम देखील आदिवासींना जाणवू लागले आहे. ग्रामीण भागात काम न मिळाल्यास ते नाशिकसारख्या मोठ्या शहरात बांधकाम, कंपन्या, रस्ते अशा मिळेल त्या ठिकाणी काम करत आहेत.
टॅग्स :Nashikनाशिक